Satatcha paus anudan पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा तुमच्या खात्यात आले का?

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईसाठी सरकारकडून मदत जाहीर करून ती आज शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली आहे. गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. केवायसी केलेल्या राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांकरिता मदतीचा २१० कोटी ३० लाख … Read more

Verified by MonsterInsights